पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Farmer's Day

इमेज
दोन वर्षां पुर्वी #शेती हे नावच सोशल मिडीया वरती वाचायला मिळत नव्हते..!         कारण आमच्या पोरांना #शेती व #माती बद्दल बोलायला लाज वाटत होती . मग आपली पोर काय करायची, तर नट नट्या चे फोटो शेरो शायरि किंवा एखाद्या पुढार्याचा उदोउदो हीच कालची शेतकर्यांची फुकटची पाटिलकी होती. परंतु आता काळ बदललाय... कधी नव्हे एवढी जागरुकता आमच्या पोरांत आली. आता हजारो पेजस झळकु लागलेत. *शेती आणि माती* शिवाय पर्याय नाही या बद्दल आता बोलु लागली. आज बोलताहेत, उद्या रस्त्या वर येतील आणि परवा एक क्रांती घडवतील.... यात शंका नाही. मिञानो लक्षात ठेवा, #भविष्यकाळ_शेतकर्याँचाच_आहे. गरज आहे स्वताला बदलत्या काळा बरोबर चालण्याची... #पन्नास_ एकरचे_मालक_आज_दोन_एकर_वरती_आलेत#.. उद्या *एक एकर वरती* येतील... खाणारि पोट वाढली तसा जमिनी चा आकार घटत चाललाय. येत्या काळात लोक तुमच्या घरि धान्य मागायला घरोघर फिरतील तेँव्हा खर्या अर्थाने तुम्हि राजे असाल. हि कल्पना नाहि वास्तव आहे. आपण फक्त एकच करायचय *शेती माती*च विग्यान व व्यापारि मनोवृती आत्मसात करायचीय. आपल्या समोर खरे अाव्हान असणार आहे ते शिल्लक ...

Farmer's day

इमेज
#Agriculture_farmer_image *आज राष्ट्रीय शेतकरी दिन... इडा-पीडा टळो बळीचं राज्य येवो!* आज शेतकरी अत्यंत केविलवाणा झालेला आहे. शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात हा राजा अतिशय दिनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना ह्या आपत्तींचा बळी हा बळीराजा ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्याप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे उचित आणि अत्यावश्यक गरजेचे आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक विवंचनेतून हा शेतकरी जात आहे. कोणत्याही समस्येने जरा ही बळीराजांना-शेतकर्यांना कोणी ग्रासले असेल तर याला आपला मदतीचा हात नक्की मिळाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकांनी याबाबत आपला मदतीचा हात समोर केला पाहिजे हि सध्याची परिस्थिती झाली आहे. सगळ्यांनी अवती-भवती असणाऱ्या शेतकर्यांना त्यांचा स्वाभिमान जराही न दुखावता, हवी तेवढीच आणि तितकीच मदत अगदी स्वेच्छेने केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना; सोयी-सवलती प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचती पाहिजे. अनेक शेतकरी यांचे ...